Aslam Abdul Shanedivan
उन्हाळा सुरू झाला असून अनेक विशेष फळांची आवक बाजारात झाली आहे. यात आंब्यापासून वेगवेगळे फळे आहेत
असेच एक फळ असून त्याला शहतूत किंवा मोरस अल्बा, सामान्य तुती आणि रेशीम कीटक तुती असे म्हणतात. तर महाराष्ट्रात याला पांढरे तुती म्हटले जाते
पांढरे तुतीत लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. जे आवश्यक पोषक तत्वांचे भांडार मानले जाते
पांढरे तुती हे उन्हाळ्यात अवघे काही दिवस बाजारात पाहायला मिळते. जे चवीला रुचकर आणि गोड असते.
पांढरे तुती हे डाळिंब आणि सफरचंद प्रमाणेच लाभदायक असते. पण ते या फळांप्रमाणे महाग नसते
उन्हाळ्यात पांढरे तुती खाल्ल्याने शरीर पूर्णपणे थंड राहते. हे फळ थंड असण्याबरोबरच दर्जेदार असते.
पांढरे तुती हे आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर असून ते पचनसंस्था मजबूत ठेवते. तसेच त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची अनेक लक्षणे दूर ठेवण्यास मदत करते