Aslam Abdul Shanedivan
वाढत्या उन्हाच्या तडाखामुळे सतत तहान लागते. तर तहान भागवण्यासाठी सर्वसामान्य नारळपाण्याचे सेवन करत आहेत.
मीरा भाईंदर मनपाच्या हद्दीत २५० हून अधिक नारळपाणी विक्रेते असून, त्यातून दररोज ४० टन कचरा दररोजचा निर्माण होत असतो.
यावर उपाय करताना भाईंदर येथे मनपाकडून हिमांशू पटेल हा तरुण ५ टन नारळाचा कचरा प्रक्रिया केंद्र चालवत आहे
येथे नारळाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कोकोपीट तयार केले जात आहे. जे खत म्हणून वापरले जाते
कोकोपीटशिवाय नारळापासून क्वॉयर बनवली जाते. जी गादीपासून विविध वस्तूंमध्ये वापरली जाते
तर हा प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्वावर असून पालिका आणि उत्पादक यांच्या करार केला जाणार आहे.
तर शहरातील नारळ कचऱ्याच्या मोबदल्यात पालिकेला कोकोपीटमधील हिस्सा दिला जाणार आहे
महापालिकेने नारळपाणीच्या टाकाऊ कचऱ्यापासून कोकोपीट, काथ्या व क्वॉयर बनवली आहे.