Aslam Abdul Shanedivan
उन्हाळी हंगामात शरीराला पाण्याची खूप गरज असते. अशा वेळी टरबूज, खरबूज, काकडी सारखे फळ उपयुक्त ठरतात
टरबूज, खरबूज, काकडी हे भरपूर पोषण आणि पुरेसे पाणी असणारी फळे असून ही खाल्यास शरीराला गारवा मिळतो
टरबूजमध्ये मुबलक प्रमाणात पाणी आणि ऑक्सिजन असते. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास होत नाही आणि तो सहज निघून जातो.
बद्धकोष्ठतेमध्ये खरबूजाचे सेवन फायदेशीर ठरते. टरबूजमध्ये मुबलक प्रमाणात पाणी आणि फायबर असते, जे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर ठेवते.
खरबूजमध्ये पाणी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते. वजन कमी करण्यासाठी मदत करते
खरबूजाचे सर्व भाग, त्याच्या फळांपासून ते बियाण्यापर्यंत, आरोग्यासाठी अतिशय आरोग्यदायी असतात.
खरबूजाची लगदा आणि बियांची पेस्ट फेस मास्क म्हणून वापरल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात