Anuradha Vipat
मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी रोज १० मिनिटे ध्यान करणे हा एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे.
ध्यानामुळे मेंदूतील ताण वाढवणारे संप्रेरक कमी होते.
ध्यानामुळे मन शांत होऊन विचारांची गती मंदावते.
ध्यानामुळे कामावर आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.
राग, भीती आणि चिंतेवर नियंत्रण मिळवता येते
ध्यानादरम्यान विचार आल्यास त्यांच्यात न गुंतागुंत पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करा.
रात्री झोपण्यापूर्वी ध्यान केल्याने मन शांत होते आणि गाढ झोप लागते.