sandeep Shirguppe
भारतात प्रदूषित हवेने २१ लाख जणांचा बळी गेला असल्याची माहिती एका नवीन आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आले आहे.
‘युनिसेफ’च्या भागीदारीतून हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट (एचईआय) या अमेरिकेतील संशोधन संस्थेने हा अहवाल नुकताच प्रकाशित केला.
हवा प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पाच वर्षांखालील मुलांची संख्या भारतात सर्वाधिक आहे, हीही या अहवालातील काळजी करण्यासारखी बाब आहे.
एक अब्जांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भारत व चीनमध्येच प्रदूषित हवेमुळे ५४ टक्के जणांचा मृत्यू झाला आहे.
हवेतील २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यास असणारे कण पीएम२.५ म्हणून ओळखले जातात.
सर्वाधिक मृत्यू होणारे देश चीन -२३ लाख, भारत -२१ लाख, पाकिस्तान -२ लाख ५६ हजार, बांगलादेश -२ लाख ३६ हजार ३००.
इंडोनेशिया -२ लाख २१ हजार ६००, नायजेरिया -२ लाख ६ हजार ७००, इजिप्त -१ लाख १६ हजार ५००, म्यानमार -१ लाख १ हजार ६००
भारत १,६९,४००, नायजेरिया १,१४,१००, पाकिस्तान ६८,१००, इथिओपिया ३१,१००, बांगलादेश १९, १००