Aslam Abdul Shanedivan
भारतीय क्रिकेट टीमने रोहीत शर्माच्या नेतृत्वात टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावले.
१७ वर्षांची भारतीय संघाने ही कामगिरी केली. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी-२० विश्वचषक विजेतेपद जिंकला होता.
मात्र टीम इंडियाच्या या अविस्मरणीय विजयानंतर भारतीय क्रिकेटला जबर धक्के सोसावे लागत आहेत
टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहलीने टी २० क्रिकेटमधून आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहिर केले
विराट कोहली पाठोपाठ कॅप्टन रोहित शर्मा याने देखील आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
या घोषणांमधून विरोधक सावरतात तोच टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने देखील आपल्या निवृत्तीची घोषणा केली
रवींद्र जडेजा यानेही टी20i क्रिकेटला रामराम करत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली