Aslam Abdul Shanedivan
आपल्या भारतीय लोकांसाठी लोकप्रिय असणारी गोष्ट म्हणजे चहा
चहा दिवसातून अनेक वेळा घेतला जात असल्याने चहा आपल्या दिनचर्याचा भाग झाला आहे
दिवसा एक कप चहा घेत असाल तर त्याने हानी पोहचत नाही. पण त्याचे प्रमाण वाढल्यास आरोग्यविषयक समस्या वाढतात
अशा वेळी आपल्या आहारातून चहा वगळून फळांचा वापर केल्यास मोठा फायदा मिळतो
तर फक्त एक महिना चहा सोडल्यास शरीरात निरोगी बदल दिसून येतात
कॅफीनसह चहाचे सेवन कमी केल्यास चांगली झोप येण्यास मदत होते आणि चिंता कमी होते.
चहाचे सेवन मोठ्या प्रमाणात केल्यास लघवीचे प्रमाण वाढते. तर चहा सोडल्यास डिहाइड्रेशनची समस्या कमी होते. (अधिक माहितीसाठी आहार तज्ज्ञांची मदत घ्यावी. आमचा कोणताच दावा नाही)