Anuradha Vipat
उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो.
शरीरातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी खालील फळे खाणे फायदेशीर ठरते.
यात सुमारे ९२% पाणी असते. हे केवळ शरीराला हायड्रेट करत नाही, तर यातील 'लायकोपीन' त्वचेचे उन्हापासून रक्षण करते.
खरबुजात पाण्याचे प्रमाण भरपूर असते आणि ते शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देते.
काकडीमध्ये ९५% पाणी असते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आणि ओलावा टिकवण्यासाठी ही सर्वोत्तम आहे.
यात व्हिटॅमिन सी आणि भरपूर रस असतो, जो उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवतो आणि थकवा दूर करतो.
द्राक्षांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ती झटपट ऊर्जा देतात.