Anuradha Vipat
श्रावणातील व्रते आणि उपवासांमुळे मनःशांती मिळते , आध्यात्मिक आनंद मिळतो.
श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये, पूजा आणि उपवास केल्याने आध्यात्मिक आनंद मिळतो
श्रावण महिन्यातील उपवासाच्या काळात सात्विक आहार केल्याने मनातील विचारांची गर्दी कमी होते
श्रावणातील व्रते आणि धार्मिक कार्यांमुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते
श्रावण महिन्यात शंकराची पूजा केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात
श्रावणातील व्रते आणि उपवासांमुळे कुटुंबात सुख-शांती नांदते.
श्रावणात देवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने शुभ फळ मिळते