Anuradha Vipat
भारतीय संस्कृती आणि शास्त्रांनुसार घराची लक्ष्मी मानल्या जाणाऱ्या महिलांच्या काही सवयींचा घराच्या सुख-समृद्धीवर परिणाम होतो.
सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी झोपणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात दरिद्रता येते.
घराच्या मुख्य उंबरठ्यावर बसून जेवणे किंवा गप्पा मारणे टाळावे.
रात्री जेवण झाल्यावर स्वयंपाकघरात उष्टी भांडी तशीच ठेवू नयेत. यामुळे माता लक्ष्मी कोपते.
घरातील महिलांनी संध्याकाळच्या वेळी चिडचिड किंवा भांडण करू नये.
शास्त्रांनुसार रात्री केस मोकळे सोडून झोपणे नकारात्मकता वाढवणारे मानले जाते.
केरसुणीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे तिला पाय लावणे किंवा उभी करून ठेवणे चुकीचे मानले जाते