History Of Indian Flag : सर्वांना माहिती असायलाच हवा भारताच्या तिरंग्याचा इतिहास

Anuradha Vipat

प्रतीक

आज तिरंगा आपल्या भारताच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे.

History Of Indian Flag | agrowon

स्वीकार

२२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने अधिकृतपणे आपल्या भारताच्या तिरंग्याचा स्वीकार केला

History Of Indian Flag | agrowon

ध्वजाचा प्रस्ताव

१९२१ मध्ये पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय ध्वजाचा प्रस्ताव दिला होता

History Of Indian Flag | agrowon

रंग

सुरुवातीला तिरंग्यात लाल हिंदूंसाठी आणि हिरवा मुस्लिमांसाठी रंग होता व चरखा होता.

History Of Indian Flag | agrowon

शिफारस

त्यानंतर महात्मा गांधींनी पांढरा पट्टा आणि चरखा जोडण्याची शिफारस केली

History Of Indian Flag | agrowon

तिरंगा

त्यानतंर २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने तिरंगा स्वीकारला.  ज्यात केशरी , पांढरा आणि हिरवा असे तीन समान पट्टे आहेत व  पांढऱ्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे ज्यामध्ये २४ आरे आहेत. 

History Of Indian Flag | agrowon

प्रतीक

केशरी रंग त्याग आणि बलिदान, पांढरा रंग सत्य आणि शांती, तर हिरवा रंग समृद्धी आणि सुपीकतेचे प्रतीक तर अशोकचक्र हे कायद्याचे आणि धर्माचे प्रतीक आहे. 

History Of Indian Flag | agrowon

Health Conditions : ज्यांना आहेत 'हे' आजार त्यांनी करु नये दूधाचे सेवन

Health Conditions | agrowon
येथे क्लिक करा