Anuradha Vipat
जास्वंदाचे फूल रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि डायबिटिज व्यवस्थापनासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते.
या फुलामध्ये असणारे 'पॉलीफेनॉल' आणि 'फ्लॅव्होनॉइड्स' हे घटक शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करतात.
जास्वंदाच्या पाकळ्यांमधील अर्क शरीरात इन्सुलिनचे उत्पादन वाढवतो, ज्यामुळे पेशी रक्तातील साखर चांगल्या प्रकारे शोषून घेतात
हे फूल शरीरातील 'अल्फा-ग्लुकोसिडेस' नावाच्या एन्झाइमला रोखते. यामुळे आपण खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्सचे साखरेत रूपांतर होण्याची प्रक्रिया संथ होते.
मधुमेह रुग्णांमध्ये हृदयविकार आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका जास्त असतो . जास्वंदामुळे खराब कोलेस्टेरॉल कमी होते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.
१ कप पाण्यात जास्वंदाच्या २ सुकलेल्या पाकळ्या मिनिटे उकळा. हे पाणी गाळून घ्या. डायबिटिज रुग्णांनी यात मध किंवा साखर अजिबात टाकू नये.
जास्वंदाच्या फुलामध्ये असणारे अँटी-डायबेटिक गुणधर्म रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू देत नाहीत आणि स्वादुपिंडाचे कार्य सुधारतात