Aslam Abdul Shanedivan
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमान वाढ झाली असून पारा ४० अंशाच्या पार गेला आहे
तर सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोल्यात ४१.५ तर किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
उन्हाचा पारा वाढला असून काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो.
उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून तीव्र उन्हात कष्टाची आणि श्रमाची कामे टाळावीत.
बॉयलर रूम
कारखान्यात बॉयलर रूम जवळ अथवा जास्त तापमानाच्या खोलीत तासनतास काम किंवा थांबू नये
वाढत्या तापमानात शक्यतो जीन्स किंवा घट्ट कपड्यांचा वापर करू नये
मळमळ, उलटी, हात-पायाला गोळे येऊन थकवा येण्यासारखे लक्षणे दिसतात.