Anuradha Vipat
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी कोल्डड्रिंक्सपेक्षा नैसर्गिक पेये कधीही उत्तम.
उन्हाळ्यात ताकात थोडं सैंधव मीठ, जिरे पूड आणि कोथिंबीर घालून प्यायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते.
कच्च्या कैरीपासून बनवलेले पन्हे शरीराला 'लू' (उन्हाचा तडाखा) लागण्यापासून वाचवते.
हे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट आहे. यात फॅट्स नसतात आणि ते पोटासाठीही हलके असते.
झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी लिंबू सरबत हा सर्वात सोपा पर्याय आहे.
उन्हाळ्यामुळे होणारी जळजळ कमी करण्यासाठी आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी कोकम सरबत खूप फायदेशीर ठरते.
ही सर्व नैसर्गिक पेये पिताना त्यात सब्जाच्या बिया घातल्यास थंडावा दुप्पट मिळतो.