Anuradha Vipat
किवीमुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
किवीमुळे बीपी नियंत्रणात करता येतो
किवी खाल्ल्यामुळे साखरेची पातळी कमी होते.
किवी खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडू लागतात
किवीच्या नियमित सेवनाने त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात.
किवी अल्सर बरा करण्यास मदत करू शकते.
किवी मुळे आपली रोगप्रतिकारशक्ती खूप वाढते