Anuradha Vipat
काही पदार्थ अतिशय पौष्टिक असतात, पण ते चुकीच्या वेळी खाल्ल्यास शरीराला फायद्याऐवजी तोटा होऊ शकतो.
दही आरोग्यासाठी उत्तम आहे, पण रात्री दही खाल्ल्याने शरीरात कफ वाढतो.
सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेतल्याने पोटात अॅसिडिटी वाढते.
फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, जी रात्री खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते आणि झोपेत व्यत्यय आणू शकते.
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने मॅग्नेशियमचे प्रमाण अचानक वाढू शकते.
कच्च्या भाज्यांमध्ये फायबर जास्त असते, जे रात्री उशिरा खाल्ल्यास पचायला जड वाटू शकते.
जेवणानंतर लगेच पिणे यामुळे पचनक्रिया मंदावू शकते.