sandeep Shirguppe
पावसाळ्यात चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही एक सामान्य समस्या आहे.
तुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स काढून टाकायच्या असतील तर मुलतानी मातीचा वापर जरूर करा
चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर चेहऱ्यावर मुलतानी माती आणि कापूर एकत्र करून बनवलेले पॅक लावा.
कापूरमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे, जो संक्रमण बरे करतो.
मुल्तानी मातीमध्ये लिंबाचा रस घालू नका. असे केल्यास चेहऱ्यावर खाज सुटू शकते.
पिंपल्स होण्याचे कारणही हे होऊ शकते. यासह मुल्तानी मातीचा पॅक वापरताना ते पाण्याने धुवा आणि कोरडे झाल्यावर घासू नका.
मुलतानी माती स्किनला सुकवते, म्हणून ते धुल्यानंतर नक्कीच चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.
ही बातमी तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ माध्यम समुहाचा'चा कोणताही संबंध नाही.