Mahesh Gaikwad
भारतामध्ये प्राचीन काळापासून आयुर्वेदीक उपचारांचे अनन्य साधारण महत्त्व आहे.
आजही आपल्याकडे अनेक घरांमध्ये आरोग्याच्या छोट्या-मोठ्या समस्यांसाठी घरगुती आयुर्वेदीक उपचार केले जातात.
आयुर्वेदीक उपचारांमध्ये झाडपाला, जडीबुटी, फळे यांचा समावेश असतो. आज आम्ही तुम्हाला खाण्याचे पान अनेक आजारांमध्ये कसे गुणकारी असते, हे सांगणार आहोत.
खाण्याची पानांमुळे युरीक अॅसिड नियंत्रित करता येते.
तोंडाच्या आरोग्यासाठीही खाण्याची पाने उपयुक्त आहेत.
खाण्याच्या पानांच्या सेवनामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
याशिवाय पचनक्रिया सुधारण्यासाठीही खाण्याची पाने फायदेशीर असतात.