sandeep Shirguppe
तज्ज्ञांच्या मते, आयुर्वेदात द्राक्ष हे सर्वोत्तम फळ मानले जाते. गोड द्राक्षे वात आणि पित्त दोष संतुलित करतात.
मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी द्राक्षाचा रस खूप फायदेशीर मानला जातो.
गोड द्राक्षे डोळ्यांसाठी देखील खूप चांगले आहेत आणि शरीराचे पोषण करतात.
द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, के, बी 1, कॅल्शियम आढळते. अँटीफ्रोडायझियाक हे गुणधर्म आढळतात.
हिवाळ्यात अनेकदा पाण्याची कमतरता असते, त्यामुळे द्राक्षे शरीराला आतून हायड्रेशन देतात.
सुक्या द्राक्षांचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही केला जातो. ते स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.
सुकी द्राक्षे म्हणजेच मनुका देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
द्राक्षे खाल्ल्याने शुगर लेव्हल कमी होते आणि शरीरातील लोहाची कमतरता देखील मोठ्या प्रमाणात भरुन निघते.