Sanjana Hebbalkar
भूत, पिशाच या गोष्टी आपण ऐकतो किंवा अनेकांनी याचा अनुभव घेतल्याचं देखील सांगतात.
अनेकदा जुन्या वारसाच्या स्थळी भूत असतात असा समज आहे किंवा सांगितलं जातं
भारतातील असच एक ठिकाण आहे जिथ भूताचं वास्तव आहे असं मानलं जातं.
राजस्थानमधील भानगढ किल्लावर भूतांचा वास असल्याचं सांगितलं जातं. या ठिकाणी संध्याकाळी ६ नंतर बंदी घातली जातं पण काही साहसी लोक जातात.
जे लोक येथे जाऊन आलेत त्यांना त्याठिकाणी एका स्त्रीच्या ओरडण्याचा आवाज आल्याच अनुभव सांगितला आहे.
असं देखील सांगितलं जातं की रात्री या ठिकाणी भूतांचा कार्यक्रम असतो. भूत नाचतात. त्यामुळे हे ठिकाण भयावह बनलं आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार येथे वेगळ्या प्रकारचा वास देखील येतो. या ठिकाणी कोणतेही खाण्याचे पदार्थ मिळत नाही.