Anuradha Vipat
स्वतःचे आयुष्य स्वतः संपवणे हे गरुड पुराणानुसार महापाप मानले गेले आहे.
जे लोक असहाय्य, गरीब किंवा अनाथ लोकांचे धन हडपतात किंवा त्यांचे शोषण करतात त्यांचा अंत दुःखद होतो.
गरुड पुराणानुसार ज्या व्यक्तींची कर्मे अधर्मी किंवा शास्त्राच्या विरुद्ध असतात, त्यांचा मृत्यू अकाली होण्याची शक्यता अधिक असते.
गरुड पुराणात अशा काही लोकांचा उल्लेख केला आहे ज्यांना कष्टदायक मृत्यूचा सामना करावा लागू शकतो.
जे लोक चोरी, दरोडा, खोटे बोलणे किंवा इतरांना फसवण्याचे काम करतात त्यांचा मृत्यू अनेकदा वेदनादायी किंवा अचानक होतो.
ज्या व्यक्ती महिलांचा छळ करतात, त्यांचा अनादर करतात किंवा त्यांच्यावर अत्याचार करतात, अशा लोकांना गरुड पुराणात गंभीर शिक्षेस पात्र मानले गेले आहे.
निष्पाप प्राण्यांची हत्या करणाऱ्या किंवा त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींचा मृत्यू शांततेत होत नाही.