Aslam Abdul Shanedivan
उन्हाळ्यात टरबूज सुपरफूड असून टरबूज आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर करते.
टरबूजमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. हे वजन कमी करण्यास मदत करते.
आंबा हे उन्हाळ्यातील फळ असून ते सर्वांनाच आवडते. आंबा हा कॅलरीजचा चांगला स्रोत असून यामुळे झटपट ऊर्जा मिळते.
खरबूज व्हिटॅमिन एने समृद्ध असणारे फळ असून हे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते. यामुळे त्वचेला ग्लो येतो.
खरबूजमधील बीटा-कॅरोटीन डोळ्यांचे आरोग्य सुधारते. तसेच हृदयासाठी देखील चांगले मानले जाते
प्रत्येक ऋतूत आरोग्यासाठी खूप फायदेशीर असणारे फळ म्हणजे सफरचंद. सफरचंद खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.
काकडी उन्हाळ्यात वरदान मानली जाते. यात ९५ टक्के पाणी असते. तर काकडी खाल्याने शरीर हायड्रेट राहते. काकडीमुळे पचनक्रिया सुधारते.