Anuradha Vipat
काही पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो किंवा ॲसिडिटी वाढू शकते.
संत्री, मोसंबी किंवा लिंबू यांसारखी आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीरातील ॲसिडचे प्रमाण वाढते.
कोशिंबीर किंवा कच्चे सॅलड रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटात वेदना होऊ शकतात.
सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी घेतल्याने पोटातील हायड्रोक्लोरिक ॲसिड वाढते.
रिकाम्या पोटी तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटातील अस्तरांना जळजळ होऊ शकते.
साखरयुक्त पदार्थ किंवा कोल्ड ड्रिंक्समुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी अचानक वाढते.
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने रक्तातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे संतुलन बिघडू शकते.