Sanjana Hebbalkar
लम्पीमुळं महाराष्ट्रात हजारो जनावरांनी आपला जीव गमवावा लागला असून लाखो जनावरांना त्याचा संसर्ग झाला आहे.
पोटच्या पोराप्रमाणे जपलेली जनावरं डोळ्यासमोर जीव सोडताना पाहून मन भरुन येत आहे.
त्यामुळेचं आपल्या लाडक्या जनावरांना या संसर्गापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांन एक युक्ती केली आहे.
सांगोला तालुक्यातील महूद येथील जितेंद्र बाजारे यांनी जनावरांसाठी आता पीपीई किट बनवलं आहे
जितेंद्र बाजारे यांनी कॉटनच्या कापडाचं कीट बनवलं आहे. शिवाय ९० जीएसएम जाडीचे नॉन ओवन फब्रिक घेऊन पीपीई कीट बनवलं
इतकचं नव्हे तर काही विशिष्ट कप्पे करून त्या कीटमध्ये डांबर गोळ्या ठेवल्या आहेत. ते कीट जनावरांना असताना ते विविध काम म्हणजेत दूध काढणे, त्यांना खायला देणे हे करू शकतात.
हे किट बनवण्यासाठी साधारण १५०० रुपये खर्च आला शिवाय यामुळे जनावरांना लम्पीच्या संसर्गापासून वाचवणे शक्य होत आहे.