Water Scarcity : मराठवाड्यात टँकरची संख्या गेली हजारांपुढे

Aslam Abdul Shanedivan

राज्यावर पाणीबाणीचे संकट

यंदा राज्यात पाणीबाणीचे संकट गडद होत असून मराठवाड्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत.

Water Scarcity | Agrowon

तीव्र पाणीटंचाईचा सामना

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना पाठोपाठ बीड जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे

Water Scarcity | Agrowon

सर्वाधिक टँकर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद व सोयगाव तालुका वगळता ३११ गाव व ४८ वाड्यांना ४७३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे

Water Scarcity | Agrowon

जालन्यात ३३६ टँकरची सोय

जालना जिल्ह्यातील २१३ गाव व ५५ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३३६ टँकरची सोय करण्यात आली आहे.

Water Scarcity | Agrowon

बीड जिल्ह्यात १९९ टँकर

बीड जिल्ह्यातील १४० गाव व १०५ वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून येथे १९९ टँकर लागत आहेत.

Water Scarcity | Agrowon

मराठवाड्यात १४८७ विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत टंचाई निवारण्यासाठी १४८७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Water Scarcity | Agrowon

९८९ विहिरी अधिग्रहण

टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी ४९८ तर टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी ९८९ विहिरी अधिग्रहित आहेत.

Water Scarcity | Agrowon

Mahatma Phule and Dr Babasaheb Ambedkar Jayanti : कांदा उत्पादक शेतकऱ्याची आगळीवेगळी आदरांजली