sandeep Shirguppe
सध्या उन्हाळा सुरू असल्याने अनेक व्यक्ती जेवणानंतर लस्सी पितात, परंतु याचे आरोग्यावर थेट दुष्परिणाम होऊ शकतात.
लस्सी बनवताना फुल फॅट मिल्कचा वापर केला जातो. यामध्ये जास्तप्रमाणात फायबर असतं.
लस्सीमध्ये मसाले आणि साखर देखील असते. त्यामुळे आपल्या शरीरातील कॅलरी आणखी वाढतात.
या सगळ्याचा परिणाम वजन वाढीवर होतो, तुम्ही वजन कमी करत असाल तर आजपासून आहारातून लस्सी वर्ज करा.
जेवणानंतर अनेक व्यक्तींना रक्तातील साखर वाढण्याच्या समस्या असतात. त्यात जर तुम्ही लस्सी प्यायली तर साखर जास्त प्रमाणात वाढते.
लस्सी सारखे गोड पदार्त खाल्ल्याने शरीरातील म्युकसचे प्रमाण वाढते. यामुळे सर्दी, खोखला होऊ शकतात.
लस्सी पिल्यावर नॉनव्हेज खाऊ नये. त्याने आपल्याला त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात.
जेवनानंतर नियमीत लस्सी पिल्यास पोट गच्च होण्याचेही प्रकार घडू शकतात.