Diwali Forts Tradition : दिवाळीत महाराष्ट्राची शान असलेले गड-किल्ले का बनवले जातात?

Anuradha Vipat

परंपरा 

दिवाळीत महाराष्ट्राची शान असलेले गड-किल्ले बनवण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. दिवाळीत महाराष्ट्रात मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा आहे.

Diwali Forts Tradition | agrowon

स्मरण

दिवाळीत महाराष्ट्रात मातीचे किल्ले बनवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे स्मरण केले जाते

Diwali Forts Tradition | agrowon

किल्ले

आपल्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान करण्यासाठी मातीचे किल्ले बनवले जातात

Diwali Forts Tradition | agrowon

माहिती

मुलांना महाराष्ट्रातील गौरवशाली इतिहासाची माहिती व्हावी म्हणून दिवाळीत मातीचे किल्ले बनवले जातात.

Diwali Forts Tradition | agrowon

आवड

लहान मुले व तरुण पिढीला दुर्गभ्रमंतीची आवड निर्माण व्हावी यासाठी मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा जपली जाते. 

Diwali Forts Tradition | agrowon

नवा मार्ग

दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा येणाऱ्या पिढीला प्रेरणा देण्याचा एक नवा मार्ग आहे

Diwali Forts Tradition | agrowon

प्रतीक

आपल्या महाराष्ट्रातील गड-किल्ले हे ध्येय आणि शौर्याचे प्रतीक आहेत.

Diwali Forts Tradition | agrowon

Diwali Traditions : दिवाळीत शेणाच्या गवळणी का घातल्या जातात?

Diwali Traditions | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...