Anuradha Vipat
पुरेशी पाणी न पिणे हे शरीराच्या प्रत्येक कार्यावर वाईट परिणाम करू शकते.
रक्तातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की रक्त विरळ राहत नाही, ज्यामुळे तुम्हाला सतत थकवा जाणवतो.
पाण्याच्या कमतरतेमुळे एकाग्रता कमी होणे, विसरभोळेपणा आणि वारंवार डोकेदुखी होण्याचे त्रास सुरू होतात.
पाणी कमी प्यायल्याने त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात आणि चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ लागतात.
पाणी कमी पडल्यास शौचास कडक होते आणि गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास वाढतो.
पाणी कमी प्यायल्याने लघवी घट्ट होते आणि किडनीमध्ये खडे तयार होण्याचा धोका वाढतो.
पाणी कमी प्यायल्याने लघवीचा रंग गडद पिवळा होतो आणि लघवी करताना जळजळ होऊ शकते.