Anuradha Vipat
आचार्य चाणक्य यांच्या मते, संकट काळ हा माणसाच्या संयमाची आणि बुद्धीची खरी परीक्षा असतो.
संकट काळ यशस्वीपणे हाताळण्यासाठी खालील ३ गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
संकट कितीही मोठे असले तरी धीर सोडू नका.
संकटाच्या काळासाठी नेहमी धन वाचवून ठेवावे. पैसा हा संकटातील तुमचा सर्वात मोठा मित्र असतो.
तुमच्या संकटाची किंवा दुःखाची चर्चा सर्वांसमोर करू नका.
तुमच्या संकटातून बाहेर पडण्याची योजना गुप्त ठेवा आणि केवळ विश्वासू व्यक्तींचाच सल्ला घ्या .
संकट येण्यापूर्वीच सावध होणारा मनुष्य सुखी होतो, तर संकट आल्यावर जो हातपाय गाळतो तो नष्ट होतो.