Anuradha Vipat
चाणक्य नीतीनुसार संकट येण्यापूर्वी मिळणारे महत्त्वाचे ५ संकेत खालीलप्रमाणे आहेत.
जर घरातील तुळशीचे रोप खूप काळजी घेऊनही वारंवार सुकत असेल तर ते भविष्यातील आर्थिक संकटाचे लक्षण मानले जाते.
कारणाशिवाय घरातील सदस्यांमध्ये वारंवार भांडणे होणे किंवा वातावरण तणावपूर्ण असणे.
घरात काचेच्या वस्तू किंवा आरसा वारंवार फुटणे हे आर्थिक नुकसानीचे संकेत मानले जातात.
ज्या घरात ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान होतो किंवा त्यांना दुःख दिले जाते, त्या घरातून सुख-समृद्धी निघून जाते.
जर घरातील लोकांचा देवावरचा विश्वास कमी झाला किंवा पूजेत मन लागेनासे झाले तर ते घरात दरिद्रता येण्याचे लक्षण आहे.
संकट कितीही मोठे असले तरी धीर धरून ठेवणे हीच पहिली पायरी आहे.