Sanjana Hebbalkar
आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचं भाग म्हणजे स्वयंपाक. हल्ली आपण सगळेच स्टीलच्या भांड्यात जेवण बनवतो
पूर्वीच्या काळी स्वयंपाक करण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर केला जात होता. आता मात्र स्टेनलेस स्टीलची भांडी वापरली जाताता
मात्र स्वयंपाक मातीच्या भांड्याच करण्याचे अनेक फायदे आहेत. ज्याच्या आपला आरोग्यावरदेखील परिणाम होतो.
मातीच्या भांड्याच बनवलेले जेवण केल्यास पचनाची समस्या दूर होतो. गॅससारखी समस्या दूर होते.
मातीच्या भांड्यात केलेलं जेवण खाल्यास जेवणाला एक स्वादिष्टपणा येतो. जेवणदेखील रूचकर लागतं.
कॅल्शियम,मॅग्ननेशियम यासारखे महत्त्वाचे असणारे १८ पोषक घटक मातीच्या भांड्यात असतात ज्यामधलं जेवण आपण जेवल्यास ते घटक आपल्याला मिळतात
मातीच्या भांडीत जेवण बनवत असताना वापरण्यापूर्वी भांड २४ तास पाण्यात भिजवून ठेवा. भांड खालून नीट तपासून घ्या.