Anuradha Vipat
उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.
मातीच्या भांड्याला लहान छिद्रे असतात. माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड आणि सुखदायक असते.
मातीचा स्वभाव अल्कधर्मी असतो. यामुळे ॲसिडिटी आणि पोटाचे विकार कमी होतात.
माठातील पाणी नियमित पिल्याने शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित राहते. त्यामुळे पचन व्यवस्थित होते.
माठातील पाणी शरीराच्या तापमानाशी सुसंगत असते, ज्यामुळे घशाला कोणताही त्रास होत नाही.
माठ पूर्णपणे नैसर्गिक आणि रसायनमुक्त असल्याने पाणी शुद्ध राहते.
मातीच्या पाण्यात मुबलक प्रमाणात नैसर्गिक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. हे पाणी उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होऊ देत नाही