Chanakya Niti : कायम गरीबीत राहतात 'या' व्यक्ती, काय सांगते चाणक्यनिती?

Anuradha Vipat

आर्य चाणक्य

आर्य चाणक्य यांनी आपल्या ग्रथांमध्ये कोणत्या व्यक्ती कायम गरीबीत राहू शकतात याबद्दल सांगितलं आहे.

Chanakya Niti | agrowon

आळशी

आर्य चाणक्य यांनी सांगितले आहे की जे लोक आळशी असतात, कुठलाही काम धंदा करत नाहीत असे लोक कायम गरीब राहतात.

Chanakya Niti | agrowon

वेळेची किंमत

ज्या लोकांना वेळेची किंमत नसते असे लोक कायम गरीब राहतात असं आर्य चाणक्य यांनी सांगितले आहे

Chanakya Niti | agrowon

प्रामाणिकपणा

आर्य चाणक्य म्हणतात व्यक्ती आपल्या कामामध्ये प्रामाणिक नसेल तर ती कायम गरीब राहतात

Chanakya Niti | agrowon

दिखावा करणारे लोकं 

दिखावा करणारे लोकं चुकीच्या मार्गाने खूप पैसा कमावतात पण बेहिशेबी पैसा खर्च केल्यामुळे या लोकांचे हात रिकामे राहतात

Chanakya Niti | agrowon

नेतेगिरी करणारे लोकं

आर्य चाणक्य यांनी सांगितले आहे का नेतेगिरी करणारे लोक आयुष्यात कधीचं पुढे जातं नाहीत.

Chanakya Niti | agrowon

व्यसनी 

व्यसन असलेले लोक चुकीच्या मार्गाने खूप पैसा कमावतात. चाणक्यच्या मते व्यसनी व्यक्ती कधीही विचारपूर्वक खर्च करत नाही.

Chanakya Niti | agrowon

Dussehra Special Tips : दसऱ्याच्या दिवशी करा 'या' गोष्टी, उजळेल तुमचं नशीब!

Dussehra Special Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...