Chanakya Niti Friendship Advice : चाणक्य नीतीनुसार मैत्री करताना सावध का राहिले पाहिजे?

Anuradha Vipat

महत्त्वाचा भाग

मैत्री हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, परंतु चुकीची मैत्री विनाशाला कारणीभूत ठरू शकते.

Chanakya Niti Friendship Advice | agrowon

काम बिघडवण्याचा प्रयत्न

चाणक्य म्हणतात की जे लोक तुमच्या समोर गोड बोलतात पण तुमच्या पाठीमागे तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून दूर राहा.

Chanakya Niti Friendship Advice | agrowon

 विचारसरणी

चाणक्य नीतीनुसार, मैत्री नेहमी आपल्या समान विचारसरणी आणि समान स्तर असलेल्या व्यक्तीशीच करावी.

Chanakya Niti Friendship Advice | agrowon

श्रीमंत किंवा गरीब

चाणक्य नीतीनुसार, आपल्यापेक्षा खूप श्रीमंत किंवा खूप गरीब व्यक्तीशी केलेली मैत्री फार काळ टिकत नाही .

Chanakya Niti Friendship Advice | agrowon

खरा मित्र

जो व्यक्ती तुमच्या सुखाच्या काळात सोबत असतो पण संकटाच्या वेळी पळून जातो तो खरा मित्र नाही.

Chanakya Niti Friendship Advice | agrowon

गुपितं

चुकीच्या माणसाशी मैत्री केल्यास, जेव्हा भविष्यात तुमचे वाद होतील, तेव्हा तो तुमचे सर्व गुपितं  जगासमोर उघड करू शकतो.

Chanakya Niti Friendship Advice | Agrowon

विनाश

चाणक्य म्हणतात की, दुष्ट स्वभाव असलेल्या व्यक्तीशी मैत्री करणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेण्यासारखे आहे.

Chanakya Niti Friendship Advice | agrowon

New Year Celebration Ideas : 'या' अनोख्या पद्धतीने करा नववर्षाचे सेलिब्रेशन

New Year Celebration Ideas | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...