Anuradha Vipat
उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी नैसर्गिक पेये अत्यंत फायदेशीर ठरतात.
व्हिटॅमिन सी ने भरपूर आणि झटपट ऊर्जा देणारे पेये.
सर्गिक प्रोबायोटिक असून पचनशक्ती सुधारते. यात थोडे जिरे पूड आणि काळे मीठ टाकल्याने शरीराला अधिक थंडावा मिळतो.
शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित ठेवते. दुपारी उन्हातून आल्यावर हे घेणे सर्वात उत्तम.
पित्तशामक आणि उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी. हे पेय शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते.
कैरीचे पन्हे 'लू' (उन्हाचा तडाखा) पासून संरक्षण करते. हे पेय लोहाचा चांगला स्रोत आहे.
वाळा हा नैसर्गिकरित्या थंड असतो, जो रक्ताभिसरण सुधारतो आणि तहान शमवतो.