Anuradha Vipat
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी काही फळे अत्यंत महत्त्वाची ठरतात.
यामध्ये सुमारे ९२% पाणी असते. हे फळ खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो .
काकडीत तब्बल ९५% ते ९६% पाणी असते. हे सर्वात जास्त हायड्रेटिंग फळ मानले जाते.
यामध्ये साधारण ९१% पाणी असते. व्हिटॅमिन सी आणि फायबरचा हा उत्तम स्रोत आहे.
यात सुमारे ९०% पाणी असते. हे पचनासाठी हलके असते आणि शरीरातील उष्णता कमी करते.
संत्र्यामध्ये ८७% ते ९०% पाणी असते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
पाणीदार फळे नेहमी ताजी खावीत. कापून बराच वेळ उघड्यावर ठेवलेली फळे खाणे टाळावे.