Anuradha Vipat
उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास महिलांना जास्त जाणवू शकतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे थकवा येतो.
दही हे नैसर्गिक प्रोबायोटिक आहे जे पचन सुधारते. ताकामध्ये जिरे आणि पुदिना घालून प्यायल्याने शरीरातील उष्णता त्वरित कमी होते
उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने त्वचा हायड्रेटेड राहते आणि लघवीच्या जागी होणारी जळजळ टाळता येते
मासिक पाळीदरम्यान किंवा उन्हामुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी नारळ पाणी हे सर्वोत्तम 'एनर्जी ड्रिंक' आहे
या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे उन्हाळ्यात चेहऱ्यावर येणारी पुरळ कमी होण्यास मदत होते
सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून प्यायल्याने पोटात थंडावा राहतो.
उन्हाळ्यात महिलांनी दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी पिणे अनिवार्य आहे.