Aslam Abdul Shanedivan
उन्हाळ्यात अशी अनेक फळे मिळतात जी शरीराला थंडावा देतात आणि अनेक समस्यांपासून आपल्या दूर ठेवतात
अशा फळांमध्ये बेलपत्र फळाचा आणि त्याचा पानांचा देखील समावेश होतो. जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत
हिंदू धर्मात बेलपत्राला अतिशय पवित्र मानले जाते. महादेवाला वाहिले जाते. तसेच याने अनेक आजार बरे होण्यासाठी मदत होते.
बेलपत्रात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. यामुळे दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास हृदयाशी संबंधित आजार कमी होतात.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो
बेलपत्र खाण्याने बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी दूर होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत होते
बेलपत्रात व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, थायामिन आणि रिबोफ्लेविन असते. याचे ज्यूस प्यायल्याने उन्हाळ्यात उष्माघात टाळता येतो.