Anuradha Vipat
शरीराला कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी काही नैसर्गिक संकेतांचे आणि नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
आयुर्वेदानुसार, शिंक, तहान, भूक, झोप आणि मलमूत्र विसर्जन यांसारख्या १३ नैसर्गिक वेगांना कधीही रोखून धरू नका.
प्राचीन संकेतांनुसार, 'ब्रह्म मुहूर्तावर' उठणे हे शरीराला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्थिर करते.
ऋतूंनुसार आहारात बदल करणे शरीराची रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवते.
"हितभुक, मितभुक, ऋतभुक" हा प्राचीन मंत्र आहे. याचा अर्थ - शरीरासाठी जे हितकारक आहे तेच खाणे, भूक आहे त्यापेक्षा थोडे कमी खाणे .
प्राणायामाद्वारे श्वासावर नियंत्रण मिळवल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि मज्जासंस्थेवर ताबा मिळवता येतो.
हातांच्या बोटांच्या विशिष्ट मुद्रा शरीरातील पंचतत्वांना संतुलित करतात. यामुळे इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.