Aslam Abdul Shanedivan
लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असताना त्या निवडणूका कधी होतात. याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
यावरून निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवार (ता. १६) निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या
याप्रमाणे ५४३ जागांवर ७ टप्प्यात मतदान होणार असून १९ एप्रिल ते १ जून पर्यंत मतदान होणार आहे. तर निकाल ४ जूनला लागेल
निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर होताच आचारसंहिता लागू होते. तर ती मतमोजणी होईपर्यंत कायम राहते.
राजकीय पक्ष, प्रतिस्पर्धी उमेदवार आणि सत्ताधारी पक्षांचे वर्तन कसे आसावे याबाबत नियम आचारसंहितेत असतात.
आचारसंहितेत मंत्र्यांना सरकारी यंत्रणा किंवा कर्मचाऱ्यांचा यांचा वापर करता येत नाही
मात्र पंतप्रधान हे निवडणूक प्रचार दौरा आणि अधिकृत दौरा करू शकतात. तशी त्यांना सूट आहे