Abhyang Snan : अभ्यंग स्नान म्हणजे काय आणि का करतात?

Anuradha Vipat

अभ्यंगस्नान

अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे आणि अत्तर लावून स्नान करणे. अभ्यंगस्नान नरकचतुर्दशीच्या दिवशीही पहाटे सूर्योदयापूर्वी केले जाते.

Abhyang Snan | agrowon

विशेष महत्त्व

दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे.

Abhyang Snan | agrowon

वध

नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून १६ हजार स्त्रियांची सुटका केली होती

Abhyang Snan | agrowon

परंपरा

या युद्धानंतर श्रीकृष्णाने अभ्यंग स्नान करून शरीर शुद्ध केले तेव्हापासून अभ्यंग स्नान ही परंपरा सुरू झाली.

Abhyang Snan | agrowon

 यमदीप दान

अभ्यंग स्नानानंतर यमदीप दान करण्याचा विधी केला जातो.

Abhyang Snan | agrowon

रक्ताभिसरण

 अभ्यंग मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना आराम मिळतो.

Abhyang Snan | agrowon

गरजेचे

अभ्यंग स्नानानंतर स्वच्छ आणि नवीन वस्त्र परिधान करणे गरजेचे आहे.

Abhyang Snan | agrowon

Narak Chaturdashi : नरक चतुर्दशीला का म्हणतात छोटी दिवाळी?

Narak Chaturdashi | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...