Maharashtra Drought : राज्यातील ४० तालुक्यांना मिळणार दुष्काळी अनुदान?

Aslam Abdul Shanedivan

दुष्काळी परस्थिती

गेल्या वर्षी (२०२३) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाला. यामुळे दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra Drought | Agrowon

खरीप पिके उधवस्त

कमी पाऊस आणि त्यानंतर अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसल्याने खरीप हंगामातील पिके उधवस्त झाली तर रब्बीची पेरणी लांबिवली.

Maharashtra Drought | Agrowon

रब्बी पिकांना फटका

त्यातच आता धरणातील पाणी साठा ही कमी होत असल्याचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला आहे

Maharashtra Drought | Agrowon

चारा व पाण्याचा प्रश्न

दरम्यान दुष्काळाच्या सावटामुळे जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे.

Maharashtra Drought | Agrowon

केंद्रीय समिती

अत्यल्प पाऊस, खरीप हंगामासह रब्बीतील पिकांना बसलेला फटक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय समितीकडून राज्याचा दौरा करण्यात आला होता.

Maharashtra Drought | Agrowon

दुष्काळ जाहीर

या समितीचा अहवाल आला असून राज्यात दुष्काळी परिस्थिती भयंकर असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील ४० तालूक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे.

Maharashtra Drought | Agrowon

दुष्काळी अनुदान अद्यापही नाही

पण केंद्र सरकारकडून दुष्काळी अनुदान अद्यापही मिळालेलं नाही. तर यासाठी शेतकऱ्यांना थांबावे लागणार आहे. कारण मार्च २०२४ मध्ये लोकसभेची आचारसंहीता लागेल.

Maharashtra Drought | Agrowon

Banana rate: केळीचे दरही दोन हजार रुपयांवर टिकून

आणखी पाहा