Heavy Rain Update : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील आठ तालुके बाधित झाले असून, तब्बल अडीच हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यातून व्यक्त होत आहे.
Latest Agriculture News : जिल्ह्यात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढत असून शेतीपिकाचे नुकसान करीत आहेत. आता शासनाकडून अशा शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला जात आहे.