Team Agrowon
राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रा शेवटच्या टप्प्यात आहे.
राहुल गांधी यांनी संपूर्ण यात्रे देशातील विविध प्रश्नावर भाष्य केले.
प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सभांमध्ये मांडल्याचे दिसले.
पीकविमा, कर्ज, शेतकरी आत्महत्या यावर प्रश्न मांडले.
आज राहुल गांधी श्रीनगरमध्ये पोहचले आहेत.
काश्मिरी जनतेने राहुल गांधींना भरपुर प्रेम दिल्याचे ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्यासोबत यावेळी प्रियंका गांधी होत्या.
संपूर्ण भारत जोडो यात्रेत राहुल यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.