Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरात योग्य दिशेला दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरात दिवा लावल्याने वास्तुदोष दूर होतात आणि धन-समृद्धी आकर्षित होते.
रात्री झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळी मुख्य दिवा ईशान्य दिशेला लावावा. ही दिशा देवस्थानची मानली जाते.
ईशान्य दिशेला दिवा लावल्याने घरात सुख-शांती येते, कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते .
दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. agrowon
घराच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
ज्या ठिकाणी दिवा लावला आहे ती जागा नेहमी स्वच्छ असावी.