Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट चोरूनच लावला पाहिजे अशी एक प्रचलित धारणा आहे.
मनी प्लांट चोरून लावल्यास घरात अधिक समृद्धी आणि नशीब येते. ही एक जुनी अंधश्रद्धा आहे.
एखादी शुभ आणि धन आकर्षित करणारी वस्तू जितकी गुप्त ठेवाल तितका तिचा प्रभाव जास्त होतो.
चोरून लावल्यामुळे वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा त्या रोपट्यावर पडत नाही आणि ते अधिक चांगले वाढते.
भारतीय वास्तुशास्त्र आणि चीनी फेंगशुई मध्ये मनी प्लांटला खूप शुभ मानले जाते.
मनी प्लांट हे नेहमी आग्नेय कोनात लावले पाहिजे, कारण ही दिशा धनाचे देवता गणेशजींची मानली जाते.
मनी प्लांट हवेतील काही हानिकारक विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते