Anuradha Vipat
रक्तातील साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यासाठी औषधांसोबतच जीवनशैलीत बदल करणे खूप महत्त्वाचे असते.
मेथीमध्ये फायबर भरपूर असते, जे साखरेचे शोषण कमी करते.
दालचिनी इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करते.
कारल्याचा रस रक्तातील साखर वेगाने कमी करण्यासाठी ओळखला जातो. सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस अर्क घेतल्याने फायदा होतो.
जांभळाच्या बियांची पावडर साखर नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते.
दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा योगासने केल्याने स्नायू साखरेचा वापर ऊर्जेसाठी करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
पाणी प्यायल्याने किडनीद्वारे शरीरातील अतिरिक्त साखर लघवीवाटे बाहेर टाकली जाते.