Team Agrowon
रानात पहाटेची भटकंती करीत एका गावात पोहोचलो.
एका शेतात सूर्योदय झाला.
तेथे शेतकऱ्याने भात कापून भातपेंढ्यांचे तीन मोठे ढीग रचून ठेवलेले होते.
एखाद्या प्राचीन शिल्पाप्रमाणे ते ढीग दिसत होते.
रानात कोणी नसल्याचे पाहून सूर्याची सोनेरी कोवळी किरणं त्या पेंढ्यावर मनसोक्त लोळत होती..!
त्यावेळी मनोज कापडे यांनी टिपलेली फोटो