Anuradha Vipat
काही सवयी आपल्या शरीराच्या अंतर्गत अवयवांची कायमची वाट लावू शकतात.
काही सवयींबाबत वेळीच सावध न झाल्यास या सवयी गंभीर आजारांना निमंत्रण देतात.
दिवसातून किमान ७-८ तास शांत झोप न मिळाल्यास मेंदूची कार्यक्षमता कमी होते.
तासनतास एकाच जागी बसून राहिल्याने रक्ताभिसरण मंदावते.
शरीराला पुरेशी आर्द्रता न मिळाल्यास किडनी स्टोनचा धोका वाढतो
अति मीठ, साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हज असलेले पदार्थ लिव्हर आणि हृदयासाठी विषसमान ठरतात.
ही सवय डोळ्यांच्या आरोग्यासोबतच मानसिक तणाव वाढवते, ज्यामुळे दिवसभराची एकाग्रता नष्ट होते.