E-NAM Yojana : ना दलाली, ना कटकट 'ई-नाम' चे फायदेच फायदे

Team Agrowon

कृषीप्रधान देश

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारत सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतं. त्यातीलच एक योदना म्हणजे ई-नाम पोर्टल योजना.

E-NAM Yojana | Agrowon

e-National Agriculture Market

अनेक योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे ई-नाम योजना. अर्थात e-National Agriculture Market होय.

E-NAM Yojana | Agrowon

डिजीटल मार्केट

केंद्र सरकार शेतकऱ्यांना आपलं पिक विकण्यासाठी ई-नाम नावाचे डिजीटल मार्केट उपलब्ध करुन दिले आहे.

E-NAM Yojana | Agrowon

ई-नाम नेमकं काय?

हे एक पूर्ण: डिजीटल मार्केट आहे .यामुळे शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदार एक मंच वर आला.

E-NAM Yojana | Agrowon

फायदा काय?

यामुळे शेतकरी आणि खरेदीदार यांच्यात कोणताही मध्यस्थ किंवा दलाल येऊ शकत नाही, शेतकरी आपला माल थेट विकू शकतात.

E-NAM Yojana | Agrowon

कमी अवलंबित्त्व

या पोर्टलद्वारे शेतकरी आपली पिके ऑनलाइन विकू शकतात, त्यासाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.

E-NAM Yojana | Agrowon

किंमती आणि उपलब्धता स्थिर करतं

राष्ट्रीय स्तरावरील व्यापारामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो.ई-नाम पोर्टल किमती आणि उपलब्धता देखील स्थिर करते.

E-NAM Yojana | Agrowon
E-NAM Yojana | Agrowon
आणखी वाचा...